Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोप झाले म्हणून राजींनामा हे चुकीचे - ठाकरे

Updated: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:01 IST)

नाशिक येथील असलेल्या इगतपुरी परिसरातील एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.  राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं देसाई म्हणाले आहेत. मात्र खडसे यांना वेगळा न्याय आणि मेहता, देसाई यांना वेगळा न्याय म्हणून फडणवीस आणि ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नवी मुंबईत विमानतळाजवळ मध्यरात्री कॅब चालकाकडून महिला प्रवाशाचा विनयभंग

इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

मियामी विमानतळावर अपघात! लँडिंग करताना विमान घसरलं; 5 जणांचा मृत्यू

LIVE: परीक्षेतील गोंधळामुळे पुण्यात Gen-Z रस्त्यावर! जंतर-मंतरसारख्या आंदोलनाने पुणे हादरले

२६ किमीपेक्षा जास्त मायलेज, किंमत ५ लाखांपेक्षा कमी ! मारुतीची या कारवर या महिन्यात ५४,५०० पर्यंतचा डिस्काउंट

पुढील लेख
Show comments