विधानसभा आणि महापालिका निवडणुका यामध्ये मनसेचा पराभव झाला होता. यांमुळे मनसेत मरगळ आली होती. मात्र याच वर्षी मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 39 जण जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले...