संबंधित माहिती
- मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं अखासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया
- Budget 2022: सरकार महिलांसाठी या 3 नवीन योजना सुरू करणार, जाणून घ्या किती फायदेशीर ठरतील?
- संरक्षणासाठी बजेट : ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत भारत आणि फिलिपिन्समध्ये करार झाला
- कपडे- जोड्यांसह या सर्व वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे वाढले दर
- काय स्वस्त आणि काय महाग, जाणून घ्या
सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या,मात्र याचा महिला, शेतकरी आणि इतर वर्गाना दिलासा मिळाला आहे का ? हे पाहावे लागेल. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर ट्विट केले आहे.
देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणतात, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामण यांचे खूप खूप आभार, अशा आशयाचे ट्विट केले आहे.
