suvichar

शिपाई नाही तर पाणी नाही

शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (10:07 IST)
अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.
 
या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.
 
त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्या वेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरु करून देत असत. तो नसल्यावर अजून कोणते ही इतर विध्यार्थी त्यांना नळ सुरु करून देत नव्हते. या परिस्थितीचा सारांश त्यांने आपल्या एका लेखात पण नमूद केला आहे. 
 
" शिपाई नाही पाणी नाही।"  

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

सावधान! पुढील ४८ तास धोक्याचे; कोकण आणि घाट माथ्यावर 'अतिवृष्टीचा' इशारा!

आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांसाठी यंदा ५५०० विशेष बसेस धावणार!

ज्या शेतकऱ्यांचा 23 वा हप्ता थकीत आहे, त्यांना कधी मिळणार? जाणून घ्या

LIVE: ऑपरेशन थंडर' अंतर्गत नागपूरमध्ये २३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Honor X80 Pro Max हा 11,000mAh बॅटरी असलेला एक शक्तिशाली 5G फोन लॉन्च

पुढील लेख
Show comments