Dharma Sangrah

तुळशी मानस मंदिर वाराणसी येथे तुळशी विवाहाच्या दिवशी दर्शन घेतल्यास भाग्य लाभते

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)
कार्तिकी एकादशीला तुळशी विवाहाचे महत्व खूप मानले जाते. तसेच तुळशी विवाह केल्याने भाग्य उजळते. तुळशी विवाह हे सुख, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक मानले जाते. तसेच देशात असे एक तुळशीचे मंदिर आहे जिथे तुळशी विवाहाच्या दिवशी दर्शन घेतल्यास भाग्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीविवाहाच्या या दिवशी लोक मंदिरात येतात आणि तुळशी मातेची पूजा करतात.हे मंदिर वाराणसी मध्ये स्थित आहे. या मंदिराला तुळशी मानस मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. 
 
वाराणसीतील तुलसी मानस मंदिराच्या भिंतीवर रामचरितमानसचे दोहे आणि चौपाई कोरलेली आहे. हे मंदिर 1964 च्या सुमारास कलकत्ता येथील एका व्यावसायिकाने बांधले होते. तेव्हापासून आतापर्यंत या मंदिराचे सौंदर्य कमी झालेले नाही. या सुंदर मंदिरात भगवान राम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमानजींच्या मूर्ती पाहायला मिळतात. तसेच तुलसी विवाहाच्या दिवशी या मंदिरात जाणे शुभ मानले जाते. वाराणसीमध्ये असलेल्या या मंदिरात तुळशी विवाहाच्या दिवशी विशेष गर्दी जमते. या दिवशी मंदिरात जाणे शुभ मानले जाते. या मंदिराचा तुळशीशी संबंध नसला तरी त्याच्या नावात तुळशी हा शब्द असल्याने त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. वाराणसीला गेल्यानंतर या मंदिराला भेट देऊ शकता.
 
मान्यतेनुसार तुलसीदासांनी याच ठिकाणी रामचरितमानसाची रचना केली होती. त्यामुळे या मंदिराला तुळशी मानस असे नाव पडले. वाराणसीच्या सुंदर मंदिरांच्या यादीत या मंदिराचा देखील समावेश होतो.  

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

शेखर सुमनच्या गर्विष्ठ राजा आणि त्याच्या दरबारातील खुशामतखोराच्या व्हिडिओमुळे एवढा गदारोळ का झाला

ताल'च्या सिक्वेलवर सुभाष घई यांनी संकेत दिले, चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी प्रशंसा केली

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

पुढील लेख
Show comments