Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभला म्हणले, आमच्याकडे येऊ नका

Updated: गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (16:25 IST)
 
या देशाचे नागरिक त्यांना असे का म्हणत आहेत ते जाणून घेऊया. त्याचे झाले असे की डब्ल्यूएचओची एक कॉन्फरन्स मालिदवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अमिताभ डब्ल्यूएचओचे सदिच्छा दूत असल्यामुळे या कॉन्फरन्ससाठी त्यांना बोलवण्यात आले आहे. पण सध्याच्या घडीला मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता असून अनेक पत्रकरांची हत्या होत आहे.
 
अनेक नेते कैदेत असल्यामुळे या अस्थिरतेचा निषेध करण्यासाठी अमिताभ बच्चननी येऊ नये असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

शुगर डॅडी' वादाच्या पार्श्वभूमीवर, गोविंदा पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये दिसणार!

डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी यांचे 'आता थांबवायचं कसं?' नाटक सानंदच्या रंगमंचावर

Badshah Divorce लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच रॅपर बादशाहचा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट

Aishwarya Rai Raksha Bandhan ऐश्वर्याने आणि आराध्याने आपल्या भावांना राखी बांधली

'दायरा'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात करीना कपूरने डीसीपीची भूमिका साकारली

पुढील लेख
Show comments