Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Updated: मंगळवार, 29 मार्च 2022 (22:09 IST)
 
राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२४,९८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९३,०८,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७३,७२२ (०९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यातील सोमवारची स्थिती पाहिली असता २४ तासांत ११० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नव्हती. परंतु तुलनेत ७ रूग्ण कमी झाले असून १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहताय? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जुनी अट बदलली, नवी अट काय?

थाई मांगूर म्हणजे काय? बंदी असलेला मासा तुमच्या ताटात तर नाही ना? नागपुरात ३६ टन मासे नष्ट का करण्यात आले?

शिंदेंची मोठी योजना, केरळच्या १४ जिल्ह्यांमध्ये शिवसेना मजबूत करण्याची तयारी; शायना एन.सी. केरळमध्ये दाखल झाल्या

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; निवृत्त पोलीस कुत्र्यांसाठी आता सरकार उचलणार आयुष्यभराचा खर्च

LIVE: गोंदियामध्ये मलेरियाचे १२६ रुग्ण आढळले

पुढील लेख
Show comments