Marathi Biodata Maker

राज्यात सोमवारी ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज

Updated: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (09:01 IST)
 
३२ हजार ७ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज मिळाल्याने महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७४.८४ टक्के झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ३४४ मृत्यूंपैकी २०० मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू हे मागील आठवड्यांमधले आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालवाधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने त्यांच्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

विमानाच्या शौचालयात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले, मुंबई विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह ५ जणांना अटक

Ration Card Rules कुटुंबातील सदस्य स्वतंत्र शिधापत्रिका कधी मिळवू शकतात? अर्ज करण्यापूर्वी नियम जाणून घ्या..

नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई लाखमोलाचे संशयास्पद तेल जप्त

LIVE: मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात सप्टेंबरपासून केमोथेरपी वॉर्ड सुरू होणार

अमरावतीत महाराष्ट्र बंदचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा शांततेत निघाला

पुढील लेख
Show comments