Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ५,३६९ नवीन रुग्णांची नोंद

Updated: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:35 IST)
 
राज्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २५, नवी मुंबई मनपा ५, उल्हासनगर मनपा २, जळगाव ३, पुणे २४, सोलापूर ७, सातारा ४, सांगली ११ आणि नागपूर ८ यांचा समावेश आहे. रविवारी ३,७२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण १५,१४,०७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९२ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,२४,८७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८३,७७५ (१८.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,४४,७९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,२३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments