Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदित्य सिंगल आहे का ?

Updated: सोमवार, 20 एप्रिल 2020 (10:30 IST)
 
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक दहशतीखाली आहेत. राज्यातही तीच परिस्थिती असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांशी संवाद साधत आहेत.
 
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजारावर पोहचली आहे तर 200 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी बोलत आहेत. लोकांनी काय खबरदारी घ्यायला हवी. सरकारचे नियम पाळले जावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रीत या संटकाला सामोरे जाण्याचे आवाहन करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे या कामाचे सोशल मीडियातून कौतुकही होत आहे. पण अशा परिस्थितीही काही माणसं नकळत प्रसिद्धीच्या झोकात येऊ पहातात.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day Special Trending Recipes; स्वातंत्र दिन विशेष खास ट्रेंडिग तिरंगा रेसिपीस

LIVE: रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडिओचा वापर करून पुण्यातील नर्सची लाखो रुपयांची फसवणूक

रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडिओचा वापर करून पुण्यातील नर्सची लाखो रुपयांची फसवणूक

नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची गाझा शांतता योजना फेटाळली

गुडघ्याच्या दुखापतीमुळे यानिक सिनर स्पर्धेतून बाहेर

पुढील लेख
Show comments