Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले

Updated: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (09:14 IST)
 
राज्यात सध्या कोरोनाचे 83,859 रुग्ण सक्रीय आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता 92.81 टक्के झालं आहे. तर मृत्यूदर हा 2.58 टक्के इतका आहे.
 
आतापर्यंत राज्यात 1,11,32,231 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 18,42,587 जणं पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या 5,47,504 जण होम क्वारंटाईन असून 5567 लोकं हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments