Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवर

Updated: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (09:22 IST)
 
पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

रिलायन्स फाऊंडेशनकडून आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २१ कोटी रुपयांची देणगी

ब्रिजभूषण सिंग यांच्या निर्दोष सुटकेमुळे विनेश नाराज, निर्णयाविरुद्ध अपील करणार

LIVE: सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही

सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

पुढील लेख
Show comments