Marathi Biodata Maker

भारतातील या ठिकाणी दिवाळी साजरी होत नाही, श्रीकृष्णाची पूजा केली जाते

मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (13:04 IST)
भारत हा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक सण साजरे केले जातात. सणांबाबत लोकांच्या स्वतःच्या आवडीनिवडी असतात, पण जर आपण सर्वात लोकप्रिय सणाबद्दल बोललो तर तो म्हणजे दिवाळी. तुम्हाला माहिती आहे का की दिवाळी फक्त तुमच्याच देशातच नाही तर परदेशातही साजरी केली जाते. सिंगापूर, मलेशिया, नेपाळ, त्रिनिदाद, मॉरिशस सारखे देश यामध्ये प्रमुख आहेत पण भारताचे काही भाग असे आहेत जिथे दिवाळी साजरी होत नाही.
 
केरळमध्ये दिवाळी साजरी होत नाही
उत्तर भारतातील रामायणानुसार, जेव्हा भगवान श्रीरामांनी रावणाचा युद्धात पराभव केला. त्यानंतर, लक्ष्मण आणि सीतेसह सुमारे 14 वर्षांनी, कार्तिक अमावस्येला अयोध्येला परतला, म्हणून या दिवशी त्यांचे दिवे आणि फटाक्यांनी स्वागत करण्यात आले. तेव्हापासून दिवाळी साजरी होऊ लागली पण दुसरीकडे केरळमध्ये दिवाळी साजरी होत नाही. केरळमध्ये प्रचलित असलेल्या पौराणिक कथांनुसार, राजा बळीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यामुळेच इथे दिवाळी साजरी होत नाही. याशिवाय दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये दिवाळी हा श्रीरामाच्या पुनरागमनाचा दिवस नसून या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यासाठी दिवाळी साजरी केली जाते.
 
केरळशिवाय तमिळनाडूमध्येही दिवळीचा फारसा उत्साह नसतो. दिवाळीच्या आधी तिथे नरक चतुर्दशी साजरी केली जाते.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची

हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments