Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tulsi Vivah Pauranik Katha तुळशी विवाहाची पौराणिक कथा

Updated: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (23:09 IST)
 
विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत: आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. 
 
भगवान विष्णू वृंदाला म्हणाले: हे वृंदा. तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव-उठनी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल, त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला.
 
जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे. सती वृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे. असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती, जी थेट हरिद्वारला जात असे. मंदिरात सती वृंदा देवीची 40 दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाहीत. मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेऊन ज्याचा जीव निघून जातो. तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठधामला प्राप्त होतो. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो, त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments