Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सूर्य ग्रहण 2020 : सोमवती अमावास्येला सूर्यग्रहण, काय करावे- काय नाही

Updated: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (13:48 IST)
* ग्रहणकाळात घराच्या देवघराचे कपाट बंद करून द्यावे. जेणे करून देवांवर ग्रहणाचा परिणाम होणार नाही.
* ग्रहण काळात गरोदर बायकांनी ग्रहण बघू नये आणि घराच्या बाहेर देखील पडू नये.
* ग्रहण काळात स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध बनवू नये.
* या काळात शारीरिक संबंध बनविल्याने गरोदरपण्यात मुलावर वाईट परिणाम होतो.
* सूतक लागल्या वेळी आणि ग्रहणाच्या दरम्यान सर्वात जास्त नकारात्मक शक्ती वर्चस्व गाजवतात. ग्रहण काळात श्मशानाजवळ जाऊ नये.
* सुतकाचे वेध लागल्यावर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. या काळात केलेले कोणतेही कार्य शुभ आणि यशस्वी होत नाही.
* ग्रहण काळाच्या वेळी नखे आणि केस कापू नये. या शिवाय काहीही खाऊ नये आणि बनवू देखील नये.
 
ग्रहणानंतर ही कामे करावी -
* सूर्य ग्रहणाच्या वेळी, सूर्याशी संबंधित मंत्राचे जप करावे.
* ग्रहण संपल्यावर स्नान करून नवीन कपडे घालून दान करावं.
* या नंतर कोणतेही काम करावे.
* ग्रहण संपल्यावर संपूर्ण घरात गंगा जल शिंपडून घराची शुद्धी करावी.
* ग्रहण संपल्यावर घराच्या जवळ असलेल्या देऊळात पूजा करून दान करा.
* असे ही मानले जाते की ग्रहण संपल्यावर गायीला पोळी खाऊ घालावी.
* आई लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी ग्रहण संपल्यावर इंद्रदेवाची पूजा करण्याचे विधान देखील आहे.

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments