Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निबंध : वॅक्सीन म्हणजे काय आणि ते कसे तयार करतात, त्याचे फायदे जाणून घ्या

Updated: मंगळवार, 18 मे 2021 (22:21 IST)
 डब्ल्यूएचओच्या मते, भारताने 76 देशांना सुमारे 6 कोटी डोस पाठविले आहेत. स्त्रोतांच्या देशांतर्गत मागणीला प्राधान्य देऊन लस निर्यात थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
निष्कर्ष - 
लहानपणी देखील लस लावली जात होती जेणे करून न्यूमोनिया सारख्या आजारापासून बचाव केला जाऊ शकेल . 
लस लावल्यानंतर आपल्याला ताप येतो कारण आपल्या शरीरात अँटीबॉडीज  तयार केल्या जातात आणि जेव्हा आजाराचा प्रादुर्भाव आपल्यावर होतो या अँटीबॉडीज त्या आजाराशी लढायला सज्ज असतात.जेणे करून आजार वाढू नये.या साठी लसी दिल्या जात आहेत. लस घेतल्यावर आपल्याला ताप येतो.असं लहान मुलांना देखील लस दिल्यावर होतं आणि सध्या कोरोनाविषाणू विरोधक लस दिल्यावर देखील येत आहे. याचा अर्थ असा आहे की हे वॅक्सीन प्रभावी आहे आणि आपले काम करत आहे.  
 
 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Monsoon skin care tips: पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संपूर्ण पावसाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी अशी खबरदारी घ्या

पावसाळ्यात ही योगासने नियमानं करावी फायदे मिळतील

पौराणिक कथा : कृष्णाने आपले विश्वरूप प्रकट केले

श्री गणेश मंडळात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन!

पुढील लेख
Show comments