Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरुपौर्णिमेला उपवासाचे महत्व; शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध करण्यासोबत आत्मसाधनेचा दिवस

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (09:19 IST)
 
एकभुक्त (एकान्न) व्रत: दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळी आरती आणि पूजा झाल्यानंतर सात्त्विक अन्न (बिगर कांदा-लसूण) किंवा प्रसादाचे जेवण घेणे.
 
उपवास करताना काय काळजी घ्यावी?
उपवास करताना चिडचिड किंवा थकवा येऊ नये यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
 
दिवसभर 'श्री स्वामी समर्थ', 'श्री राम जय राम जय जय राम' किंवा 'गण गण गणात बोते' यांपैकी आपल्या गुरूंच्या नामस्मरणात वेळ घालवावा.
ALSO READ: Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत
उपवास सोडताना नेहमी देवाला दाखवलेला सात्त्विक प्रसाद ग्रहण करूनच उपवास सोडावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

सर्व पहा

Bhimashankar Jyotirlinga भगवान शिवाच्या घामातून उगम पावलेल्या भीमा नदी तीरावर स्थापित जागृत भीमाशंकर ज्योतिर्लिंग

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

श्रावण गुरुवारी करा देव गुरु बृहस्पती पूजन विधी

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments