Marathi Biodata Maker

Sai Baba Thoughts योग्य दिशा दाखवेल शिरडीच्या साईबाबांचे 10 विचार

* जे कोणी केवळ माझ्याकडे बघतं आणि माझ्या लीला ऐकतं, ज्याने स्वत:ला मला समर्पित केले आहे तो देवापर्यंत नक्की पोहचेल.
* वेळेपूर्वी आरंभ करा. हळू चाला. सुरक्षित पोहचा.
* माझी दृष्टी नेहमी त्याच्यावर असते, ज्याचे माझ्यावर प्रेम आहे.
* आपल्या गुरुवर पूर्णपणे विश्वास ठेवा, हीच साधना आहे.
* आमचे कर्तव्य काय आहे? प्रामाणिकपणे व्यवहार करणे, हे पुरेसे आहे.
* जर माझा भक्त पडत असेल तर मी हात देऊन त्याला सहारा देईन.
* कर्तव्यच देव आहे आणि कर्मच पूजा. रत्तीभर कर्मदेखील देवाच्या चरणी चढवलेल्या फुलाप्रमाणे आहे.
* विचार रूपात प्रेम सत्य आहे. कर्म रूपात प्रेम योग्य आचरण आहे. समज रूपात प्रेम शांती आहे. भावनेच्या रूपात प्रेम अहिंसा आहे.
* शिक्षेचा मंतव्य धनार्जनने होऊ शकतं नाही. चांगल्या मूल्यांचा विकास शिक्षेचा एकमेव मंतव्य होऊ शकतं.
* उतावळेपणा व्यर्थता देतं. व्यर्थता चिंता देतं म्हणून उतावळेपणा करू नये.

सर्व पहा

श्री नित्यानंद राया आरती, जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

आज विवस्वत सप्तमी; सूर्यपुत्र वैवस्वत मनूची ही पौराणिक कथा नक्की वाचा

आज श्री ताप्ती जयंती, महत्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments