Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदबत्ती (अगरबत्ती)लावण्याचे 5 फायदे आणि 5 तोटे जाणून घ्या..

Updated: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (12:39 IST)
 
3 भारतीय सनातन परंपरेत बांबू जाळण्यास मनाई आहे. असे म्हणतात की जर बांबूचे लाकडांनी चूल पेटवली तर वंशाचे नायनाट होण्यापासून कोणी ही रोखू शकणार नाही. उदबत्तीमध्ये बांबूचा वापर करण्यात येतो. तथापि काही लोकं असे मानतात की पुरातनकाळात बांबूच्या उपयुक्तेमुळे ते जाळण्यास मनाई केली गेली असावी.
 
4 तथापि शास्त्रज्ञाचा मतानुसार बांबू जाळल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. उदबत्ती बांबूच्या कांडीवर रासायनिक घटकांचे वापर करून बनविली जाते. या मध्ये बनावटी अत्तर मिसळतात. हे जाळल्याने बांबू देखील पेटतो आणि अत्तर देखील. बांबूमध्ये शिसे आणि भारी धातू आढळते. दोन्ही घटके जळल्याने हानिकारक घटक आपल्या श्वासेतून शरीरात पोहोचतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
 
अशी मान्यता आहे की बांबू जाळल्यावर भाग्य नाहीसे होतात. बांबू जरी भाग्यवर्धक आहे, परंतु ते जाळणे दुर्देवी असतं. फेंगशुई मध्ये दीर्घायुष्यासाठी बांबूचे झाड खूप सामर्थ्यशाली मानले आहेत. हे चांगले  भाग्य दर्शविणारे आहेत म्हणून आपण बांबूच्या झाडांचे चित्र लावून त्यांना सामर्थ्यवान बनवू शकता.
 
5 असे मानले जाते की बांबू जाळल्याने पितृदोष होतो. उदबत्ती बांबूने तयार करण्यात येते. म्हणून हे जाळणे शुभ नसतं. भगवान श्रीकृष्ण नेहमीच आपल्या सोबत बांबूची बासुरी ठेवायचे. भारतीय वस्तू विज्ञानात देखील बांबूला शुभ मानले गेले आहेत. लग्न मुंज, जावळ या शुभ कार्यात देखील बांबूची पूजा, बांबूचे मांडव बनविण्याच्या मागील देखील हेच कारण आहे. म्हणून बांबूला जाळणे शुभ मानत नाही. असे ही म्हणतात की जिथे बांबूचं रोपटं असतं तिथे वाईट शक्ती येत नाही.

सर्व पहा

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नयेत?

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments