Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींचे इम्रान खान ने केले अभिनंदन

Updated: शुक्रवार, 24 मे 2019 (10:03 IST)
 
जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा पाठिंबा थांबवावा, अशी ठाम आणि रास्त भूमिका भारताने घेतली आहे. तर भारतातील निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर द्विपक्षीय संबंध सुधारतील, अशी आशा पाकिस्तानकडून काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही', शाळेत हिजाब घालण्याची याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

गर्लफ्रेंडकडून गाडीवर 3400 किस; पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता थेट जमा

भिकारी महिलेच्या मृत्यू नंतर घरातून एकूण ८.४० लाख रुपये किमतीच्या नोटा आणि नाण्यांनी भरलेल्या ३० हून अधिक गोण्या सापडल्या

कानपूरमध्ये कचऱ्यातून मुदत संपलेले चॉकलेट आणि टॉफी उचलण्यासाठी लोकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल!

पुढील लेख
Show comments