Festival Posters

पाकचा कांगावा, काश्मीरमध्ये विशेष दूत तैनात करा

Updated: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:24 IST)

काश्मीर मुद्यावर बोलताना अब्बासी म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील लोकांचा संघर्ष भारत मोडीत काढत आहे. दरम्यान UNमध्ये आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अब्बासी यांनी 17 वेळा काश्मीर मुद्याचा तर 14 वेळा भारताचा उल्लेख केला. अब्बासी यांनी यावेळी असाही कांगावा केला की,  पाकिस्तान देश निर्माण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वारंवार शेजारील देशाच्या (भारत) शत्रुत्वाचा सामना करावा लागत आहे. तसंच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणीही करत नाही. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ साठी नीरज चोप्राची अर्शद नदीमसोबत मोठी लढत होणार

वर्धा जिल्ह्यातील गणेशपूर येथे एका नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली

गुलाब शेती, अत्यंत फायदेशीर आणि बारमाही उत्पन्न देणारा व्यवसाय

सावधान! महाराष्ट्रासह 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आयपीएल २०२७ च्या आधी चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी १८ वर्षांनंतर संघ सोडला

पुढील लेख
Show comments