Dharma Sangrah

ATM धारकांना धोका, अकाउंटहून उडू शकतात पैसे

जर आपणही ATM वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. कारण आता आपल्याला खूप सावध राहण्याची गरज आहे नाहीतर आपल्या आविष्यभराची कमाई काही सेकंदात होतीची नव्हती होऊ शकते. कारण उत्तर कोरिया आपल्या एका Malware म्हणजे व्हायरस द्वारे भारतातील एटिएम यूजर्सचा डेटा चोरी करत आहे.
 
या मालवेयर बद्दल कॅस्परस्काई ग्लोबल रिसर्च ऍड एनालिसिस टीमच्या सिक्योरिटी रिसर्चर यांनी माहिती दिली आहे. त्यांच्याप्रमाणे भारतीय एटिएम यूजर्सवर हे मालवेयर अटॅक Lazarus ग्रुप द्वारे केलं जात आहे. उल्लेखनीय आहे की या ग्रुपचा हेतू पैसे चोरणे आहे.
 
उल्लेखनीय आहे की लजारस ग्रुपचं नाव आधीही 2014 मध्ये समोर आले होतं जेव्हा या ग्रुपने सोनी पिक्चर्स इंटरनटेनमेंटवर मालवेयर हल्ला केला होता. या ग्रुपने वर्ष 2016 मध्ये अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये रॅन्समवेअर अटॅक केलं होतं.
 
कॅस्परस्काई रिसर्चर्सने ATMDtrack मालवेयर बद्दल माहिती काढली जे एक बँकिंग मालवेयर आहे. हे मालवेयर वर्ष 2018 पासून भारतीय एटिएम यूजर्सला टार्गेट करत आहे. सिक्योरिटी रिसर्चर्स टीमप्रमाणे हे मालवेयर एटिएम कार्डमध्ये प्लांट केलं जातं. आणि त्यानंतर हे कार्ड आणि पिन संबंधी माहिती रेकॉर्ड करतं. यानंतर प्राप्त डेटाच्या आधारावर बँक खात्यातून पैसे गायब केले जातात.
 
Malware हे देखील सांगतं की ATM मध्ये आपण कधी कोणतं पिन टाकलं आहे. या व्यतिरिक्त हे मालवेयर रिमोटली देखील काम करतं. अर्थात लांब बसलेला व्यक्ती देखील आपलं एटिएम कंट्रोल करू शकतो.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसनिमित्त २२ ते २९ जुलै दरम्यान 'हरित महोत्सव' आयोजित करण्यात येणार

उद्धव ठाकरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २२ जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर दाखल होणार

दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीने २३ जुलै रोजी बंदची हाक दिली

पुढील लेख
Show comments