Marathi Biodata Maker

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'खेलो इंडिया' अॅप लॉन्च केला

शुक्रवार, 1 मार्च 2019 (12:08 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (27 फेब्रुवारी) विज्ञान भवनात विजेत्यांना 'राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2019 पुरस्कार' प्रदान केले आणि 'खेलो इंडिया' अॅप देखील लॉन्च केला. राष्ट्रीय युवा संसद उत्सवाची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरी काल संपली. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये महाराष्ट्राची श्वेता उमरे (प्रथम स्थान), कर्नाटकाची अंजनाक्षी एमएस (दुसरा स्थान) आणि बिहारची ममता कुमारी (तिसरे स्थान) सामील आहे. 
 
पंतप्रधानांनी या प्रसंगी 'खेलो इंडिया' देखील लॉन्च केला ज्याला युवा प्रकरण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधीनस्थ भारतीय क्रीडा प्राधिकरणाने विकसित केले आहे. या अॅपचा वापर इतर कार्यांव्यतिरिक्त देशातील विविध क्रीडा स्थळे, त्यांची उपलब्धता, गेम नियम आणि कोणत्याही व्यक्तीची योग्यतेची माहिती जाणून घेण्यासाठी केले जाऊ शकते.
या प्रसंगी युवा प्रकरण, क्रीडा आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठौरे यांनी सांगितले की युवक संसदेचे आयोजन करण्याची प्रेरणा पंतप्रधानांनी दिली, ज्यामुळे तरुणांना त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी एक योग्य मंच प्रदान केला आहे. ते म्हणाले की पंतप्रधानांनी देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण सहकार्य प्रदान केले आहे. राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2019 चे आयोजन युवा प्रकरण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधीन राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र संघ (एनवायकेएस) ने संयुक्तपणेकेले आहे. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

फक्त ४० ते ५० दिवसांत हमखास आणि नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक - मुळा!

LIVE: प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारले जाणार

सांगलीत एफडीएची मोठी कारवाई, ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुराचा कहर! पेणमध्ये हजारो गणेश मूर्ती पाण्यात विरघळल्याने शिल्पकारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

डोंबिवली हल्ला प्रकरणात नवे वळण; शिवसेना नगरसेवक यांच्या दबंगिरीमुळे डॉक्टरांनी राजीनामा दिला

पुढील लेख
Show comments