Marathi Biodata Maker

सावधान, 7 कोटी मोबाईल नंबर बंद होतील, हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (13:10 IST)
जर आपण एअरसेलचा मोबाइल नंबर वापरत असाल तर 31 ऑक्टोबरपूर्वी आपला नंबर दुसर्‍या कंपनीकडे पोर्ट करा. आपण हे न केल्यास आपला मोबाइल नंबर बंद होईल.
 
TRAIच्या अहवालानुसार एअरसेलचे सध्या सुमारे 70 दशलक्ष (7 कोटी) वापरकर्ते आहेत. जर त्यांनी निश्चित तारखेच्या आधी नंबर पोर्ट नाही केले तर त्यांचा फोन अचानक बंद होईल आणि त्यांना पोर्ट देखील करता येणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की एरसेलने 2018 च्या सुरुवातीस आपले ऑपरेशन थांबवले होते. नंतर एअरसेलने TRAI कडे संपर्क साधला आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त UPC (यूनिक पोर्टिंग कोड) सुविधा देण्यात आली, जेणेकरून वापरकर्ते सेवेचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा कंपनी बंद झाली, तेव्हा त्याचे 9 कोटी वापरकर्ते होते, त्यापैकी 2 कोटी लोकांनी आधीच आपला नंबर पोर्ट केला आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये पथविक्रेता समिती निवडणुकीची घोषणा

आधुनिक आणि फायदेशीर शेती तंत्रज्ञान; कारले लागवडीची संपूर्ण माहिती

CBSE चे नवीन भाषा धोरण लागू झाले; जाणून घ्या कोणाला नवीन नियम लागू होणार नाहीत

Los Angeles 2028 Olympics करिता क्रिकेट पात्रता नियम जाहीर, भारतीय महिला संघ पात्र ठरला

मुंबई पावसाने ठप्प! महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments