Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावधान, 7 कोटी मोबाईल नंबर बंद होतील, हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा

Updated: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (13:12 IST)
 
TRAIच्या अहवालानुसार एअरसेलचे सध्या सुमारे 70 दशलक्ष (7 कोटी) वापरकर्ते आहेत. जर त्यांनी निश्चित तारखेच्या आधी नंबर पोर्ट नाही केले तर त्यांचा फोन अचानक बंद होईल आणि त्यांना पोर्ट देखील करता येणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की एरसेलने 2018 च्या सुरुवातीस आपले ऑपरेशन थांबवले होते. नंतर एअरसेलने TRAI कडे संपर्क साधला आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त UPC (यूनिक पोर्टिंग कोड) सुविधा देण्यात आली, जेणेकरून वापरकर्ते सेवेचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा कंपनी बंद झाली, तेव्हा त्याचे 9 कोटी वापरकर्ते होते, त्यापैकी 2 कोटी लोकांनी आधीच आपला नंबर पोर्ट केला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले!

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही', शाळेत हिजाब घालण्याची याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

गर्लफ्रेंडकडून गाडीवर 3400 किस; पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता थेट जमा

भिकारी महिलेच्या मृत्यू नंतर घरातून एकूण ८.४० लाख रुपये किमतीच्या नोटा आणि नाण्यांनी भरलेल्या ३० हून अधिक गोण्या सापडल्या

पुढील लेख
Show comments