Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारामतीचे आलेले पार्सल तुम्ही परत पाठवा - मुख्यमंत्री

Updated: बुधवार, 24 एप्रिल 2019 (09:45 IST)
 
पनवेल येथे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सभा होती. या सभेवेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की देआपल्या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक होत असून, पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेत होते. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले आणि देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. आपण पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती; पण तेव्हाच्या सरकारमध्ये कारवाई करण्याची अजिबात ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी युपीए शासनावर  केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत असून, विरोधकांची अवस्था फार बिकट आहे. शरद पवारयांनी माढाच्या पिचवरून पळ काढला आहे. जर खेळत कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ते म्हणाले आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: शरद पवार गटाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

अनैतिक संबंधातून लष्करी जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली; वाशीम मधील घटना

आता वापरकर्त्यांना X कडील कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, एक नवीन प्रोग्राम सुरू होणार; ही नवीन अट असणार

काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली; म्हणाल्या....

मुंबई लोकल ट्रेन मेगा ब्लॉक; रविवारी मेन आणि हार्बर लाईनवरील सेवा प्रभावित होणार

पुढील लेख
Show comments