Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाने आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटणार नाही

Updated: शुक्रवार, 17 मे 2019 (17:01 IST)
 
आपल्या ट्विटमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवत आहे, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते आहे. या सर्व बाबीतुन सत्ताधारी पक्ष काय सिद्ध करत आहे. पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

धावत्या लोकलमध्ये डोळ्यात बोटे घालून नराधमाला ढकलले! प्रसंगावधान अन् अफाट धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला

सिंगल चार्जमध्ये २४३ किमी धावणार! ७० लिटर स्टोरेजसह Simple Wave ई-स्कूटर लाँच

CSMT Sawantwadi Express सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान नवी एक्सप्रेस सेवा सुरू

LIVE: शिवसेना पक्षाचा मालक कोण! पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी

महिला टी२० आशिया कपमध्ये भारतीय संघ हाँगकाँग चीनचा सामना करणार, किती वाजता सुरु होणार!

पुढील लेख
Show comments