Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांसाठी आता 'मेन टू' मूव्हमेंट सुरू करायची गरज : पूजा बेदी

Updated: गुरूवार, 9 मे 2019 (16:39 IST)
 
करणला खोडसाळपणे या सगळ्या प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगत बेदी म्हणाली की, करण अतिशय सज्जन मनुष्य आहे. तो असे काही करणार नाही याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. या सगळ्या प्रकरणामुळे करण आणि त्याच्या कुटुंबीयांना जो मानसिक त्रास होत आहे, त्याची भरपाई होणे कधीच शक्य नाही. आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा अनेक महिला गैरवापर करतात. आपण अशा महिलांचे खरे रूप ओळखले पाहिजे. आज करणकडे सगळेच दुष्कर्मी म्हणून पाहत आहेत. त्याच्याविषयी मीडियामध्ये चर्चांना उधाण आले आहे. पण, उद्या तो निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यावर मात्र केवळ एक छोटी बातमी प्रसिद्ध केली जाईल आणि या प्रकरणात झालेली त्याची बदनामी सगळे विसरतील. तो निर्दोष सुटल्यावरही त्याच्यावर बसलेला हा शिक्का मात्र पुसला जाणार नाही. आज 'मी टू'च्या नावाखाली देशातील अनेक पुरुषांची नावे खोट्या प्रकरणात गोवण्यात येतात. करणसारख्या अशा सगळ्या पुरुषांसाठी आता 'मेन टू' मूव्हमेंट सुरू करायची गरज आहे, असेही पूजा म्हणाली.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments