Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राला राष्ट्रीय पर्यटनाचे तीन पुरस्कार

Updated: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (14:30 IST)
 
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2016-17 वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यटन सचिव रश्मी वर्मा उपस्थित होत्या. देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणार्‍या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द- फर्न आणि औरंगाबाद येथील 'लेमन ट्री हॉटेल' यांच्यासह मुंबई येथील 'ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरण स्नेही हॉटेल ठरले आहे. पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेलमध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरण स्नेही वातावरण जपण्यात आले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पुणे : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून २९ ऑगस्ट रोजी मोठ्या आंदोलनाची हाक

यवतमाळमध्ये मोठी दुर्घटना; तलावात पोहताना तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पाकिस्तानी फेअरनेस क्रीम्समुळे महाराष्ट्रात पाऱ्याची गंभीर विषबाधा; मूत्रपिंड अन् मेंदूला धोका

पुढील लेख
Show comments