Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला

Updated: शुक्रवार, 2 जुलै 2021 (08:05 IST)
 
"पुनर्विचार याचिका दाखल केली तेव्हा आपण हे सांगितलं होतं की, पुनर्विचार याचिकेला फार कमी संधी असते. आपण जर जस्टिस भोसले यांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्यात हे स्पष्टपणे दिलं आहे की, पुनर्विचार याचिकेला आपल्या काही मर्यादा असतात. त्यांनी स्वत: अनेक अभ्यास आणि संदर्भ देऊन हे सांगितलं आहे की, पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोगाकडे कशाप्रकारे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयात काय त्रुटी आहेत, हे सगळं त्यांनी तयार करुन दिलं आहे. मात्र, सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

हार्वर्डमध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी असलेल्या मृतदेहांचे अवयव चोरीला

जागतिक मानवतावादी दिवस २०२६ : इतिहास, महत्त्व आणि हा दिवस साजरा करण्यामागचे कारण जाणून घ्या

World Photography Day 2026 :फोटोग्राफी दिवस का साजरा करतात जाणून घ्या

कोलकाता येथील हॉटेलला लागलेल्या आगीत ९ जण ठार, ६ जण जखमी

नकाशात सामुद्रधुनी अमेरिकेचा नवा प्रदेश म्हणून दाखवण्यात आली, इराणने दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments