Marathi Biodata Maker

कांदा निर्यातीतून सरकारला दोन महिन्यात ८१२ करोड़ रुपयांचे परकीय चलन

Updated: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (13:19 IST)
 
भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित २० टक्‍क्‍यांत कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून त्यातही ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे.
 
 
देशातील कांदा निर्यातीमध्ये पहिल्यांदा ३४ लाख ९२ हजार टनांचा निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झालेला आहे.नाशिक जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झालेली आहे. मागील सात वर्षांनंतर कांद्याचा नवा विक्रमी विक्रम मोडला गेला आहे.
 
निर्यात का वाढली ?
भारतीय कांद्याची गुणवत्ता, त्यामुळे होणारी मागणी, पुरवठ्यातील सातत्य आणि शासनाने "एमईपी' शून्य केल्याने आणि कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदत वाढ दिल्याने कांदा निर्यातीची गाडी सुरळीत झाली आहे त्यातून देशाला चांगले परकीय चलन मिळाले आहे.
 
निर्यात आलेख
 एप्रिल-मे २०१६   ३.०८ लाख टन - ३७१.३६ करोड़ रूपये
 एप्रिल-मे २०१७   ६.९९ लाख टन - ८१२.६४  करोड़ रूपये

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आसाममध्ये पुराचा हाहाकार: 24 तासांत 21 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद

जंतर मंतर येथे आंदोलनानिमित्त दिल्ली मेट्रोने १६ स्थानके बंद केली

LIVE: मुंबई आणि ठाण्यात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस; ४८ तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट'

मुंबईत CJP च्या समर्थनार्थ मनसेची निदर्शने; राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर निशाणा

पुढील लेख
Show comments