Dharma Sangrah

Baipan Bhaari Deva Movie review : केदार शिंदेचा बाईपण भारी देवा रिव्ह्यू

Updated: मंगळवार, 4 जुलै 2023 (16:13 IST)

 या चित्रपटातील कलाकार मंडळी दमदार असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवतो. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukunya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब चौधरी (Deepa Parab) या साऱ्यांनीच कमाल केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे आणि लेखिका वैशाली नाईक यांनी साधा सरळ पारिवारिक ड्रामा  प्रेक्षकांसमोर मांडला आहे जो प्रेक्षकांना बांधून ठेवतो. 

वेगवेगळ्या वयोगटातील, भिन्न भिन्न मानसिकता, परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यांचं वर्णन लेखिकेने लिहिलं आहे. चित्रपटात कथा, उपकथानकांचा मोठा गोतावळा आहे. चित्रपट बघताना सहा अभिनेत्रींची जुगलबंदी बघायला मिळते या सहाही बहिणींचे वेगळे वेगळे स्वभाव आहे. कोणाचं कोणाशी पटत नाही.

या बहिणींच्या आयुष्यातील संघर्ष बघायला मिळतो. वंदना गुप्ते, यांनी बऱ्याच वर्षांनी अभिनयाची एकहाती भूमिका साकारली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी कथानकाचा आधार आहे. सुकन्या मोने यांची एनर्जी दिसून येते. तर दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर या दोन वेगळ्या स्वभावाला दर्शवतात. कला दिग्दर्शकाने छान चित्रपट दिला आहे. चित्रपटाचे संवाद आणि पटकथा उत्तम आहे. तांत्रिक बाजू भक्कम दिसली आहे. साई पियुष या जोडीचं संगीत आणि मयूर हरदासांचे संकलन वासुदेव राणेंचा कॅमेरा उत्तम आहे. कुटुंबियांसह या चित्रपटाचा आनंद घेण्यासारखा हा चित्रपट आहे.   
 
 
  Edited by - Priya Dixit   
 

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

दीपिका चिखलियाने साई पल्लवीच्या सीता रूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर पुढे ढकलला

चित्रपटांचे बादशाह मनोज कुमार यांना भारत कुमार का म्हणायचे

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

विद्यार्थ्यांना बॉलिवूडकडून पाठिंबा मिळाला, सलमान खानपासून ते आलिया भट्टपर्यंत सगळ्यांनी पाठिंबा दिला

पुढील लेख
Show comments