suvichar

तेंडुलकर- कांबळी यांच्यात सगळ आलबेल

मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:29 IST)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात आठ वर्षांनी पुन्हा एकदा मैत्री झाली आहे. “आमच्यात आता सगळं आलबेल आहे. त्यामुळे मी फारच खूश आहे. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि बोललो,” असं कांबळीने सांगितलं आहे.“जे काही घडलं ते आमच्यात होतं. आता मी आमच्या मैत्रीसाठी अतिशय आनंदी आहे.”

मुंबईत सोमवारी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रसी XI : द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने केवळ एकमेकांना मिठीच मारली नाही तर बातचीतही केली.

याआधी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सचिनने मला मदत केली नाही,” असा आरोप विनोद कांबळीने जुलै 2009 मध्ये एका टीव्ही शोमध्ये केला होता. त्यानंतर या मित्रांमध्ये दुरावा आला होता.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

भारताचे माजी कर्णधार रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार

भारताला आणखी एक मोठा धक्का, हार्दिक पांड्या अफगाणिस्तान मालिके मधून बाहेर

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा २१ वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात बांगलादेशकडून पराभव

भारताने श्रीलंकेविरुद्धचा पराभव जिंकला, गायकवाडने शतक झळकावले

IND vs AFG: टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी, हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून तंदुरुस्तीचा हिरवा कंदील!

पुढील लेख
Show comments