suvichar

The Ghazal King Jagjit Singh यांच्याबद्दल काही रोचक गोष्टी

जगजित सिंह यांनी रेडिओ आणि स्टेजवर गाणं सुरू केले होते परंतू त्यांच्या वडिलांना जगजित हे इंजिनियर व्हावे अशी इच्छा होती.
 
मुंबईमध्ये आपल्या सुरुवातीच्या काळात जगजित सिंह यांनी लग्नांमध्ये देखील परफॉर्म केले होते.
 
जगजित सिंह यांची ओळख चित्रा सिंह यांच्यासोबत पहिल्यांदा 1967 साली झाली होती, तेव्हा ते खूप संघर्ष करत होते आणि चित्रा यांनी आपल्या पतीला घटस्फोट देऊन जगजित सिंह यांच्याशी विवाह केला होता.
 
जगजित सिंह आणि त्यांच्या पत्नीने सोबत गायलेले 'अर्थ' आणि 'साथ-साथ' अॅल्बमचे गाणे संगीत कंपनी एचएमव्हीचे सर्वाधिक विकली जाणारी जोडी आहे.
 
जगजित सिंह यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहेत. भारत सरकार द्वारे त्यांना 2003 मध्ये पद्मभूषण देण्यात आले होते.
 
वर्ष 2014 मध्ये भारत सरकाराने जगजित सिंह यांच्या सन्मानात एक डाक तिकिट जारी केले होते.
 
जगजित सिंह यांना गझल प्रसिद्ध करण्याचा श्रेय दिला जातो.
 
जगजित सिंह यांचे 1982 मध्ये झालेल्या कांसर्ट 'लाइव्ह एट रॉयल अल्बर्ट हॉल' चे तिकिट केवळ तीस तासात विकले गेले होते.
 
जगजित सिंह यांचा मुलाचा मृत्यू 1990 मध्ये एका कार ऍक्सिडेंट मध्ये झाल्यामुळे जगजित सिंह आणि आणि त्यांची पत्नीवर दुःखाचे पहाड कोसळले होते. त्यांचा मुलगा विवेक तेव्हा मात्र 21 वर्षाचा होता.
 
जगजित सिंह यांनी 2011 मध्ये यूनाइटेड किंग्डम टूर संपवून मुंबईत शो करण्याच्या तयारीत होते. तेव्हा 23 सप्टेंबर 2011 ला त्यांना सेरेब्रल हॅमरेज आजारा झाला त्यानंतर ते 2 आठवडे कोमामध्ये होते आणि 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
जगजित सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतरच गायन सोडून दिलं होतं.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: "देणगी द्या नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

दिल्लीतील साकेतमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरु

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार

"देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख
Show comments