शनिवार, 20 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मराठी बातम्या
आज-काल
मंथन
Written By
Last Modified:
मंगळवार, 26 मार्च 2019 (12:21 IST)
संबंधित माहिती
मी जोडलेलं कोणतही नातं...
शेवटच्या घावात दगड तुटतो..
गुंता झाला की हळुहळू संयमाने सोडवावा..
तर शब्दांचा अर्थ समजतो...!!
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात .....
माणसाच्या ध्येयानुसार गुण ठरतात...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशोक चव्हाण यांना जेलमध्ये पाठवण्याचे वचन पूर्ण करतील का? काँग्रेस नेता जयराम रमेश यांचा प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र नांदेड मध्ये होणारी जनसभेच्या पूर्वी काँग्रेसने शनिवारी भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोपाचा उल्लेख केला. पार्टीने प्रश्न विचारला की, पंतप्रधांनी सांगायला हवे की ते चव्हाण यांना जेल मध्ये पाठवण्याचा आपले10 वर्षपूर्वीचे वाचन पूर्ण करतील का?
आजोबाकडून नातीवर 10 वर्षांपासून बलात्कार, गप्प बसण्यासाठी जीवे मारण्याची धमकी
मुंबईतून पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईत 19 वर्षांच्या मुलीवर सतत 10 वर्षे बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आजोबांनी बलात्काराचा आरोप केला आहे. या व्यक्तीने पीडितेला गप्प करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी 58 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांच्याशी जोडलेल्या प्रश्नांवर भडकले संजय राउत, म्हणालेत-मला मराठी शिकवू नका
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसेच या दरम्यान अनेक नेता एकमेकांवर टीकाटिप्पणी करीत आहे. शिवसेना(उद्धव ठाकरे गट ) चे नेते संजय राउत यांच्यावर एक टीका चर्चेमध्ये आहे. त्यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी वादास्पद शब्दांचा उपयोग केला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. म्हणालेत की त्यांच्या बोलण्यात काही चुकीचे नव्हते. कोणी त्यांना मराठी शिकवू नये.
लॉरेन्स बिश्नोईचा माणूस येतोय मुंबईत, पोलिस नियंत्रण कक्षाला आलेला कॉल !
काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एक व्यक्ती मुंबईत येऊन मोठा गुन्हा करणार असल्याची माहिती दिली. लॉरेन्स बिश्नोईचा पोरगा दादर रेल्वे स्थानकावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून मुंबई पोलीस, जीआरपी, आरपीएफसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या, मात्र तपासात असे काहीही आढळून आले नाही. सध्या मुंबई पोलीस कॉल करणाऱ्या व्यक्ती आणि त्याचे लोकेशन शोधण्यात व्यस्त आहेत.
अवैध संबंध हा घटस्फोटाचा आधार, मुलाच्या ताब्यासाठी नाही, मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी आमदार मुलाची रिट याचिका फेटाळून लावत 9 वर्षांच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. लाइव्ह लॉ वेबसाइटनुसार, न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अवैध संबंध घटस्फोटाचे कारण असू शकतात परंतु मुलाचा ताबा घेण्याचे कारण असू शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, एखादी महिला चांगली पत्नी नाही याचा अर्थ ती चांगली आई नाही असे होत नाही.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
काँग्रेसला मतदान करून आपले मत नष्ट करू नका’, संजय निरुपमचे मोठे वक्तव्य
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भाच्या पाच जागांवर शुक्रवारी रात्री सात वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान झाले. या मध्ये, काँग्रेसने बेदखल नेते संजय निरुपम यांनी पक्षाची निंदा केली आहे. पूर्व सांसद ने दावा केला आहे की, काँग्रेसला मत देण्याचा अर्थ आहे की, आपले मत नष्ट करणे.
एअर इंडियाचा मोठा निर्णय, रद्द केलीत दुबई आणि तेल अवीवचे उड्डाणे
विमान कंपनी एअर इंडियाने पश्चिम आशियामध्ये सुरु असलेला तणाव मुळे इस्राईलची राजधानी तेल अवीवसाठी येणारी जाणारी विमान सेवा 30 एप्रिल पर्यंत रद्द केली आहेत. ऐरलाईन नवी दिल्ली आणि तेल अवीव मध्ये असणारी चार आठ्वड्यामधून उड्डाणे संचालित करते. सोबतच दुबईमध्ये झालेला पाऊस आणि ओला दुष्काळामुळे विमान तळावर देखील पाणी भरल्यामुळे एअर इंडियाने तिथे येणारी जाणारी विमाने रद्द केली आहे.
पश्चिम रेल्वे मुंबई आणि अहमदाबाद ते राजस्थानसाठी तीन जोडी उन्हाळी विशेष गाड्या चालवणार, जाणून घ्या वेळापत्रक.
पश्चिम रेल्वेने मुंबई ते राजस्थानसाठी तीन विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये एक ट्रेन वांद्रे टर्मिनसवरून तर उर्वरित दोन गाड्या अहमदाबादच्या साबरमती स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. या गाड्या चालवून प्रवाशांची मागणी पूर्ण करता येईल, असे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे. पश्चिम रेल्वेने या विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
मुंबईत शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिला वकिलाचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न
दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या शौचालयात ३५ वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार
मुंबई येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. 466 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने राणा कपूरला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राणा कपूरचा चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.