Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी संदेश

Updated: शनिवार, 12 जानेवारी 2019 (11:06 IST)
 
* बल हेच चिरंतन व शाश्वत जीवन आहे.
 
* ऐहिक व आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अध:पतनाचे कारण आहे. म्हणूनच निर्भय व्हा समर्थ व्हा.
 
* स्वत:वर श्रध्दा ठेवा, श्रध्देमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे.
 
* स्वत:ला दुर्बल मुळीच समजू नका, तुम्ही जसा विचार कराल तसेच बनाल.
 
* दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता.
 
* विश्वास किंवा श्रध्दा हा धर्माचा पाया आहे.
 
* युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, राष्ट्राला युवाचेतनेची आवश्यकता आहे.
 
* हे वीर युवकांनो उठा, स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे.
 
* जोवर तुम्ही थकलेले नाहीत तोवर निश्चय करा.
 
* श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आदर्शासाठी सर्वस्व समर्पण करा.
 
* मनाचे पावित्र्य आणि निष्कपटपणा कायम ठेवा.
 
* कोणत्याही योजना उत्कट भावनेने वा उदात्त विचारांनी साकार होत नाहीत.
 
* बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजेच संघटन.
 
* संघटनेशिवाय कोणतेही श्रेष्ठ व चिरस्थायी कार्य होत नाही.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

तिसऱ्या मुंबई'चा मराठी जनतेला फायदा होणार नाही म्हणत राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

LIVE: ठाणे स्टेशन परिसरातील ऑटोचालकांची मनमानी थांबवली जाणार

कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला

गडकरी आणि बावनकुळे यांनी नागपूरमधील मालमत्ता आणि नवीन घरांच्या नोंदणीला स्थगिती मिळाल्याच्या अफवा फेटाळून लावल्या

Apple Foldable iPhone :ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन या वर्षी येऊ शकतो

पुढील लेख
Show comments