Marathi Biodata Maker

चंद्र ग्रहणाच्या कुंडलीत हे अशुभ संकेत

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ग्रहण जल स्थान नदी, कालवा, विहीर, धरण इतर साठी घातक असतं कारण जोरदार पावसामुळे धोका उद्भवतो. नद्यांमध्ये पूर आल्यास नदी आपलं मार्ग परिवर्तित करते ज्यामुळे जीवनाचे व मालमत्तेचे नुकसान होतं. फळं भाज्यांना नुकसान होतं. काही जागी पिण्याचे पाणी मिळत नाही तर पुरामुळे अनेक इतर समस्याही उद्भवतात.
 
ग्रहण अफगानिस्तान, काश्मीर व चीनसाठी शुभ नाही. ग्रहण पृथ्वी तत्त्वाची रास मकरमध्ये होणार आहे ज्याच्या प्रभाव उत्तर भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि इराणच्या पूर्वी भागेपर्यंत मानले गेले आहे. या स्थळी 27 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत जोरदार भूकंपाची भीती राहील. चंद्र ग्रहण श्रवण नक्षत्रात असल्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये विशेष रूपाने नैसर्गिक आपत्ती आढळण्याची भीती राहील.
 
ग्रहणावेळी सूर्यात कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असल्यामुळे पूर्वोत्तर भारतात पूर आणि भूकंपाचा धोका राहील. उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीर येथे जोरदार पावसाने नुकसान होण्याची शक्यता दिसून येते.

सर्व पहा

दर्श अमावस्या 2026 या दिवशी ही 5 कामे केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळेल

Somvati Amavasya 2026 वर्षातील पहिली सोमवती अमावस्या: दुर्मिळ योगांचा संयोग

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments