Marathi Biodata Maker

चंद्र ग्रहण 2020: आपल्यावर पडेल हा प्रभाव

बुधवार, 8 जानेवारी 2020 (12:34 IST)
मेष: मिश्रित प्रभाव पडेल. या ग्रहणामुळे मेष राशीच्या जातकांमध्ये पराक्रम वाढेल. कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीला कष्ट होण्याची शक्यता आहे.
 
वृषभ: हानीचे संकेत आहे. आपल्या वाणीवर ताबा ठेवा नाहीतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
मिथुन: या राशीवर सर्वाधिक प्रभाव बघायला मिळेल. मानसिक कष्ट किंवा कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
कर्क: अत्यंत प्रभावशाली ठरेल. खर्च वाढेल. कोणत्याही कारणामुळे प्रवास होण्याची शक्यता आहे.
 
सिंह: ग्रहण या राशीच्या जातकांना अनपेक्षित लाभ देईल. सोबतच आय वृद्धी होई. धन प्राप्तीचे योग आहे.
 
कन्या: मिश्रित फल प्राप्ती होईल. या राशीच्या जातकांनी आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे.
 
तूळ: ग्रहण चांगले परिणाम देणार नाही. कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता देखील आहे.
 
वृश्चिक: ग्रहणामुळे अपघात किंवा धन हानीचे योग निर्मित होत आहे. अशात या राशीच्या जातकांनी विशेष काळजी घ्यावी.
 
धनू: ग्रहणाचा प्रभाव या राशीच्या जातकांच्या नात्यांवर पडताना दिसत आहे. कुटुंबात किंवा बिझनेस पार्टनरशी वाद होऊ शकतात.
 
मकर: या राशीसाठी चांगले योग बनत आहे. शत्रूंपासून मुक्ती मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषकरून पाण्यामुळे होणार्‍या आजारांपासून सावध राहा.
 
कुंभ: चंद्र ग्रहण शुभ फलदायक आहे. प्रेम संबंधांसाठी योग्य वेळ आहे. तरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं, काळजी घ्या.
 
मीन: मिश्रित परिणाम देणारे असून एकीकडे आरोग्य बिघडू शकतं तर दुसर्‍या बाजूला व्यवसायात यश मिळण्याचे योग आहे. या दरम्यान प्रॉपर्टी विकताना सावध राहा.

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments