Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

12 भावांचे शुभ-अशुभ प्रश्न कुंडलीच्या माध्यमाने जाणून घ्या....

Updated: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (17:23 IST)
 
तिसरा भावाने लहान भाऊ-बहीण, नोकर, शेजार पाजार, लेखन कार्य, पराक्रम, उजवा कान, जवळपासची यात्रा, स्थळ परिवर्तन इत्यादींचा विचार केला जातो.
 
चवथ्या भावामुळे बाग बगीचा, औषध, घर, वाहन सुख, आई, जमिनीत गाडलेले धन, मिथ्या आरोप, ज्ञान, शयन, सासरे आदींचा विचार केला जातो.
 
पाचव्या भावात संतानं, गर्भ, मंत्र, विद्या, बुद्धी, विवेक शक्ती, प्रबंध, गुरू, समाज, प्रेम, शासन इत्यादींवर विचार करण्यात येतो
 
सहाव्या भावाद्वारे रोग, भय, शत्रू, मामा, शंका, व्याधी, विघ्न, नोकरी, स्पर्धा, कर्ज, भागीदारीत मतभेद इत्यादींचा विचार केला जातो. 
 
सातव्या भावामुळे विवाह, स्त्री किंवा पती, प्रेम संबंध, हरवलेली वस्तू, व्यापार, देवाणघेवाण, वाद विवाद, शय्या सुख इत्यादींचा विचार केला जातो. 
 
आठव्या भावामुळे मरण, संकट, स्त्री का धन, वय विचार, शत्रूंपासून हानी, भांडण, सासर पक्ष, भूत बाधा, मानसिक अशांती, राज्य दंड, व्यसन इत्यादींवर विचार केला जातो. 
 
नवम भावात भाग्य, धर्म, तीर्थ यात्रा, गुरू, देवता, दीर्घ यात्रा, पुण्य कर्म, पिता, विदेश यात्रा, दान, उपासना, नातलग, दया भाव इत्यादींचा विचार केला जातो. 
 
दहाव्या भावात व्यवसाय, राज्यापासून लाभ-हानी, पद, प्रतिष्ठा, सासू, कार्य प्रणाली, ऑफिस, मान-प्रतिष्ठा इत्यादींचा विचार केला जातो. 
 
अकराव्या भावात अन्न, वस्त्र, मित्र, व्यापार, विद्या, मोठे भाऊ-बहीण, डावा कान, सासूचे धन, सून-जावई इत्यादींचा विचार केला जातो. 
 
बाराव्या भावात स्थान परिवर्तन, भोग, विवाद, दान, व्यय, उसने देणे, तुरुंग शिक्षा, कर्ज इत्यादींचा विचार केला जातो. 
 
शुभ ग्रह, शुभ फळ देतात आणि अशुभ ग्रह, अशुभ फळ देतात. 

सर्व पहा

गुरु पौर्णिमेला घरीच शेगावच्या गजानन महाराजांचे पूजन कसे करावे? वाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी

बेंदूर सण कसा साजरा केला जातो? माहिती, महत्तव, पूजा पद्धत आणि महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima 2026 Speech Marathi गुरु पौर्णिमा भाषण मराठी, AI युगातही गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व

प्रयत्क्षात गुरु नसतील तर गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी?

श्री शरभेश्वर स्तोत्रम् : संकटांपासून रक्षणासाठी प्रभावी स्तोत्र श्रद्धेने पठण करा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments