Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रहांचे खडे का धारण करतात?

Updated: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:19 IST)

मोती निराशाही देऊ शकतो. पोवळा रक्तदाब वाढवू शकतो तर पुखराज अहंकार निर्माण करू शकतो.

सामान्यत: लग्न कुंडलीनुसार लग्न, नवम, पंचम रत्न धारण केले जाऊ शकतात. जे ग्रह शुभ भावाचे स्वामी असून पापाचा प्रभाव कमी करणारे असतात. श‍त्रुची कार्यक्षमता कमी करण्यासाठी कुंडली पाहूनच रत्न धारण करणे प्रभावशाली होत असते.

रत्न धारण करण्‍यापूर्वी दशा-महादशांचा अभ्यास आवश्यक असतो. केंद्र अथवा त्रिकोणाच्या स्वामीचा ग्रह ,महादशेत त्याच ग्रहाचा रत्न धारण करणे अधिक लाभदायी असते.

3, 6, 8, 12 चे स्वामी ग्रहांचे रत्न धारण करू नये. त्यांना शांत करण्यासाठी दान-मंत्र जपाचा आधार घ्यावा लागत असतो. रत्न निर्धारित केल्यानंतर त्याला धारण करण्‍याचाही एक विशिष्ट प्रकारचा विधी असतो. रत्न किंवा खडे हे अंगठी किंवा लॉकेटमध्ये सोने, चांदी, तांबे अथवा पितळ अशा धातूंमध्ये धारण करावे.

ग्रहासाठी शुभ असलेल्या दिवशी शुभ मुहुर्तावर रत्न धारण केले जाते. रत्न धारण करण्‍यापूर्वी कच्च्या दुधात दोन दिवस अगोदर टाकून ठेवावा. शुभ मुहुर्तावर ग्रहाचा मंत्र जप करून रत्नाचे शुध्दीकरण करावे. त्यानंतर परमेश्वराचे स्मरण करून रत्नावर अगरबत्ती ओवाळून प्रसन्नचित्ताने धारण करावा. अशा पध्दतीने रत्न धारण केला तर त्याचे पूर्ण फळ मिळते. मंत्र जप व रत्न शुध्दी करण्‍यासाठी ज्योतिष पंडित मदत घेतली जाऊ शकते.

शनी व राहु रत्ने कुंडलीचे सूक्ष्म निरिक्षण केल्यानंतरच धारण करावा अन्यथा भयंकर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत

Guru Purnima 2026: गुरु पौर्णिमेला गुरुंची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव

गुरुपौर्णिमा विशेष श्री गोंदवलेकर महाराज पाद्यपूजा: स्वरूप, महत्त्व आणि नामस्मरण

गुरुपौर्णिमेला उपवासाचे महत्व; शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध करण्यासोबत आत्मसाधनेचा दिवस

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments