Festival Posters

हिवाळ्यात पुन्हा पुन्हा नको आजार

शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (17:19 IST)
सध्या बऱ्याच ठिकाणी तीव्र थंडी आहे. अशा परिस्थितीत, लोक सकाळी उशीरा उठतात आणि नाश्ता केल्याशिवाय ऑफिसमध्ये जातात. कदाचित त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की सकाळी नाश्ता न घेतल्याने आपल्याला थकवा आणि तणाव अनुभवू लागतो. अशामध्ये जर आपण सकाळी उशीरा उठलो तर फक्त थोडेसे अन्नाचे सेवन करून आपण हिवाळ्याचे आजार टाळू शकता. सकाळी नाश्त्यात जर आपण अधिक फळे आणि सलाड खाल्ले तर आपला इम्यून सिस्टम मजबूत राहतो आणि आपण रोगमुक्त होऊ शकता. जेव्हा आपले पोट रिकामं असतं मग त्या वेळी आपल्या शरीरात गामा इंटरफेरॉन नावाचा एंटी-व्हायरल एजंट 17 टक्के घटतो, ज्यामुळे आपल्या शरीरात अधिक तणाव निर्माण होतो आणि आपण सहजपणे सर्दीला बळी पडतो.
 
अशामध्ये हे टाळण्यासाठी आहारात फळं, भाज्या आणि डाळींचा समावेश केला पाहिजे. हे आपल्या शरीराला घातक रोगांविरुद्ध लढण्यास मदत करतात. जर आपल्याला मांसाहारी असाल तर हिवाळ्यात, आपल्या आहारात अंडी आणि मासे यांचा समावेश केले पाहिजे. त्याच वेळी, दररोज सकाळी, व्यायाम केल्याने आपले इम्यून सिस्टम व्यवस्थित काम करतो. व्यायाम करणारे लोकं अधिक सक्रिय असतात. सर्दी टाळण्यासाठी दररोज ग्रीन-टीचे सेवन केले पाहिजे.
 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वडिलांसाठी फादर्स डे निमित्त घरच्या घरी हॉटेलसारखा भव्य बेत; येथे पहा रेसिपीज

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

वाढत्या प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचत आहे, तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या

Hiccups Relief Tips: वारंवार उचकी का लागते? त्याची कारणे आणि सोपे उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments