आजच्या काळात वाढणार्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव. आपण छोट्याछोट्या दुखण्यांसाठी औषध-गोळ्यांचा मारा करत असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास वावच मिळत नाही. रोजच्या आहारात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणार्या पदार्थांचा समावेश केल्यास आपण डॉक्टरांच्या कडवट औषधांपासून दूर राहू शकतो. रोज सकाळी भिजवलेले दोन बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमतेच्या वाढीबरोबरच ताणाचेही...