Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हृदयांतर!

Updated: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
पण मनांत कायम "भेद" ठेवू नये.
 
एखाद्याशी वाद घालावा, 
पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
 
"अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, 
तो विनाकारण "बाळगुन जगू" नये.
 
शेवटी "मृत्यू" हे "सुंदर, शाश्वत वास्तव" आहे, 
त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.

आपण जन्माला आलोय 
ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही 
तर ऊरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी 
याचे "स्मरण" ठेवू या.
 
आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे!
क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या!

- सोशल मीडिया

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात गुप्तांगांच्या आसपास खाज सुटल्याने त्रस्त आहात का? आराम मिळवण्यासाठी हे काही उपाय अपघात

रक्षाबंधनला तुमच्या बहिणींना या ७ भेटवस्तू देऊ नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

नैतिक कथा : अनुकरण करावे पण शहाणपणाने

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने जाणून घ्याव्यात या ७ कायदेशीर गोष्टी; तुमचे अधिकार काय?

रक्षाबंधन विशेष पारंपरिक मिठाईला द्या मॉडर्न टच! भावासाठी बनवा या ट्रेंडी स्वीट डिशेस

पुढील लेख
Show comments