Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणूनच वेळीच सावरावं, एकमेकांना

Updated: बुधवार, 6 एप्रिल 2022 (10:17 IST)
पण हळूहळू जेंव्हा जाणिवा बोथट होऊ लागतात,
मनाची कोमलता, लोकं हरवून मात्र बसतात,
तरीही चालत राहतो प्रवास कसाबसा,
मात्र अजिबात नसतोच तो मुळी हवाहवासा,
अतिरेक झाला की तूटत हे असं नातं पटकन,
कारण मुखवटे धरूनच वावरत असतात दोघे जण,
एकच क्षण पुरेसा असतो, अविवेकाचा,
संपून जातो प्रवास, त्यांचा आजपर्यंत चा,
म्हणून च वेळीच सावरावं, एकमेकांना,
द्यावा वेळ, घ्यावं मत द्यावी ऊब परस्परांना!!
...अश्विनी थत्ते

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

व्याधींपासून मुक्ती! तुमच्या बागेत असायलाच हव्यात 'या' आयुर्वेदिक वनस्पती

पाहुण्यांना जेवतांना साईड डिश म्हणून सर्व्ह करा स्वादिष्ट ''पनीर पेपर फ्राय''

मुलांच्या टिफिनमध्ये रोज पोळी-भाजी नको! हे १५ भन्नाट पर्याय एकदा करून पाहा

तुम्हाला माहित आहे का? ढगफुटी पर्वतीय प्रदेशातच का होते! यामागे काय कारण आहे चला तर जाणून घ्या....

श्रावणात जन्मलेल्या बाळासाठी नाव शोधताय? मुलगा-मुलगी दोघांसाठी ‘ही’ नावे पाहाच

पुढील लेख
Show comments