Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंटाळा, कुणाला कधी येत नाही, अस कुणी आहे का?

Updated: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (23:29 IST)
कंटाळा तेच ते खाण्याचा येतो अगदी सर्वांनाच,
कामातला तोच तो पणाही ठरतो कारणीभूत सदाच,
वेगळेपणा हवा असतो, अगदी प्रत्येकालाच,
मोकळा श्वास हवा असतो, सर्वांनाच,
लहान मुलांपासून, तर अगदी वृद्धांपर्यंत,
कुणीही सुटलं नाही बरं का! हेच सत्य असतं,
काही थोडा ही बदल मिळाला की पुन्हा ताजेतवाने होतात,
तर काही जरा जास्त वेळ घेतात, पण मग तजेलदार दिसू लागतात,
अशी असते  बघा कंटाळवाणी स्थिती माणसाची,
पण कंटाळून कसं चालायचं मंडळी?ही तर गोष्ट आपल्या स नेहमीचीच!!
..अश्विनी थत्ते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात त्वचेचे संक्रमण टाळायचे असेल तर या ५ सोप्या उपायांचा नक्की करा अवलंब!

चहा सोडल्यावर शरीरात होतात ‘हे’ ९ मोठे बदल; जाणून घ्याल तर नक्कीच बसेल धक्का!

बद्धकोष्ठता आणि गॅसने त्रस्त आहात? रोज करा मलासन; पोटाच्या समस्या कमी करण्यास होऊ शकते मदत!

अकबर-बिरबलची कहाणी : पन्नास पडीक जमीन

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

पुढील लेख
Show comments