Dharma Sangrah

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

गुरूवार, 16 मे 2024 (14:21 IST)
पदमश्री पुरस्कार प्राप्त लोकप्रिय कथाकार मालती जोशी यांचे बुधवारी दिल्लीमध्ये निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ त्यांचे दोघी मुले हृषीकेश आणि सच्चितानंद, सुना अर्चना आणि मालविका, हे जवळ होते. त्या मागील काही काळापासून आइसोफेगस कँसर मुळे पीडित होत्या. कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे निधन त्यांचा मुलगा साहित्यकार आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांच्या घरी झाला. 
 
मालती जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये 4 जून 1934 ला झाला होता. पदमश्री सन्मानीत वरिष्ठ साहित्यकार दीदी मालती जोशी यांचे कार्य साहित्य जगात अनमोल आहे. कहाणी सांगण्याच्या त्यांच्या विशिष्ट शैलीने देशभरातील अनेक विद्यापीठमध्ये त्यांच्या साहित्यिक कार्यावर शोध केले गेले आहे. त्यांच्या या शैलीमुळे त्यांना एक ओळख मिळाली. मालती जोशी यांनी हिंदी आणि मराठी भाषा मध्ये 60 पेक्षा जास्त अधिक पुस्तकं लिहले आहेत. 
 
मालती जोशी या मागील काही वेळेपासून आइसोफेगस कँसरने पीडित होत्या. त्यांच्यावर अंतिम संस्कार गुरुवारी करण्यात येतील. मालती जोशी यांना 2018 मध्ये राष्ट्रपती कोविंदजी यांनी पदमश्री देऊन सन्मानीत केले होते. 
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

स्वयंपाकघरातील काचेची भांडी चिकट झाली? या उपायांनी काही मिनिटांतच चमकतील

त्वचेच्या रंगानुसार नेलपेंट निवडा आणि काही मिनिटांतच स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक मिळेल

गरोदरपणात जंक फूड खाणे हानिकारक ठरू शकते; याचा परिणाम आई आणि बाळ दोघांवर होऊ शकतो

वटपौर्णिमेच्या उपवासाला ट्राय करा रताळ्याचे मऊ, लुसलुशीत गुलाबजाम

सौभाग्य आणि आस्वाद: वटपौर्णिमेच्या उपवासासाठी शरीराला ऊर्जा देणारा पारंपारिक पदार्थ

पुढील लेख
Show comments