Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...

Updated: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (09:33 IST)

मधमाश्यांचे पोळे
मधमाश्यांचे पोळे धोकादायक तर असतो पण याने घरात दुर्भाग्य आणि दारिद्र्य येतं. याला घरापासून दूर करावे.
लूज तार
घरात लूज तार मुळीच ठेवू नये. किंवा घरातील एखादं इलेक्ट्रिक अप्‍लायंस काम करतं नसेल तर त्याला लगेच दुरुस्त करवावे किंवा हटवून द्यावे.

कोळीचे जाळ
घरात कोळीचे जाळ आपल्या जीवनात दुर्भाग्यपूर्ण घटनांचे संकेत आहे. हे जाळ लगेच हटवून घर स्वच्छ करावे.
भिंतीत पोचा
भिंतीत चीर अथवा पोचा असल्या लगेच दुरुस्त करवावे.

फुटलेली काच
वास्तूप्रमाणे फुटलेली काच वाईट प्रतीक आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. याने घरात दारिद्र्य येतं.
घरातील गच्चीवरील भंगार
अधिकतर लोकांच्या घराच्या गच्चीवर किंवा टॉवरवर जुन्या वस्तू किंवा भंगार ठेवलेला असतो, त्याला लगेच स्वच्छ केले पाहिजे. नाहीतर तिथे दारिद्र्याचा वास होतो.

वटवाघूळ
वटवाघुळाला वाईट आरोग्य, दुर्भाग्यपूर्ण स्थिती, दारिद्र्य किंवा मृत्यूचे प्रतिनिधी मानले गेले आहे. आपल्या क्षेत्रात वटवाघूळ दिसत असतील तर सूर्यास्तानंतर सर्व दारं खिडक्या बंद कराव्या. त्याला घरात शिरू देऊ नये.
गळणारा नळ
गळणार्‍या नळाने केवळ पाणी वाया जातं असे नाही तर याने घरातील सकारात्मक ऊर्जादेखील बाहेर निघते. म्हणून नळ दुरुस्त करवावा.

निर्माल्य
देवपूजा झाल्यावर निघणारं निर्माल्य जमा करून ठेवू नये. शक्यतो झाडांना घालावं किंवा त्यांचं कंपोस्ट तयार करावं.
वाळलेली पाने
घरात लागलेल्या झाडांची वाळकी पाने कापून वेगळी केली पाहिजे. अंगणात पडलेली वाळकी पाने, वाळकी गवत स्वच्छ करून बाहेर फेकावी.

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments