Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्या घरात असतात ह्या 5 वस्तू, तेथे असते नेहमी दरिद्री

Updated: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (13:44 IST)
 
घरात कबूतरांनी घरटे बनवले असेल तर वास्तू विज्ञानानुसार हे अशुभ मानण्यात आले आहे. असे मानले जाते की घरावर फार समस्या येणार आहे म्हणून कधीही घरात कोणत्याच पक्ष्यांना घरटे बनवू देऊ नका.   
 
जर घरात मधमाश्यांच्या पोळ्या असेल तर त्याला ताबडतोड हटवून द्या. यांचे घरात असणे अशुभ सूचक असत. यामुळे बरेच मोठे अपघात होण्याची शक्यता असते.  
 
कोळ्याचे जाळे घरात लागू देऊ नये, याला देखील अशुभ मानले गेले आहे. वास्तू विज्ञानानुसार यामुळे माणूस गोंधळून जातो आणि त्याची समस्या जास्त वाढते.  
 
घरात कधीपण तुटलेला आरसा किंवा काच ठेवू नये, जर असेल तर त्याला ताबडतोब बाहेर काढले पाहिजे. वास्तू विज्ञानानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार बनलेला असतो आणि नेहमी पैशांची चणचण राहते.  

सर्व पहा

श्रावण महिन्यात महिलांनी कोणते नियम पाळावेत?

गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा का? जाणून घ्या या दिवसामागचं खास कारण

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

श्रावण सोमवारची पूजा कशी करावी? संपूर्ण आणि सोपी विधी

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments