Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तू शास्त्रानुसार गरिबी आणि दुर्भाग्य वाढवतात ह्या 8 सवयी

Updated: गुरूवार, 30 मे 2019 (14:21 IST)
 
ज्या अल्मारीत पैसा किंवा किंमती सामान ठेवता, त्याच्या मागे किंवा त्याला लागून झाडू नाही ठेवायला पाहिजे. असे केल्याने धनहानी होते.  
 
किचनमध्ये औषध ठेवणे वास्तूप्रमाणे चुकीचे आहे. असे केल्याने घरातील लोकांच्या आरोग्यात सदैव चढ उतार राहत असतो.  
 
बाथरूम आणि टॉयलेटचे विनाकारण उघडे ठेवल्याने घर-दुकानात सतत धनहानी होत असते.  
 
घराच्या भिंतीवर आणि फरशीवर मुलांना पेन्सिल, चॉक किंवा कोळशाने रेघोट्या काढू देऊ नये. असे मानले जाते की यामुळे खर्च आणि उधारी वाढते.  
 
घराच्या दक्षिण दिशेत एक्वेरियम किंवा पाण्याशी निगडित एखादी मूर्ती किंवा शो पीस नाही लावायला पाहिजे. यामुळे इन्कम कमी होते आणि खर्चात वाढ होते.  
 
घर- दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेला कधीही अस्वच्छ नाही ठेवायला पाहिजे. असे केल्याने विष्णू आणि लक्ष्मी नाराज होतात.  
 
देवघर कधीपण बेडरूममध्ये नसावे. असे केल्याने घरात वाद विवाद, आर्थिक अडचण आणि दुसर्‍या बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
घरात काटेरी रोप, दूध निघणारे आणि विषारी झाड झुडपं नाही लावायला पाहिजे. यामुळे धन आणि आरोग्याची हानी होते. 

सर्व पहा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments