Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनाप्रमाणे जोडीदार हवा असल्यास, हे करा

Updated: सोमवार, 12 मार्च 2018 (09:49 IST)
 
वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार विवाह इच्छुक मुलं मुलींनी काळ्या रंगांचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे. याचे मुख्य कारण असे आहे की काळा रंगाला शनी, राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात, जे विवाहात बाधक असतात. जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही स्थितीत या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे.  
 
अविवाहित मुलं मुली जे घरापासून दूर राहून नोकरी किंवा अभ्यास करत असतील, जास्तकरून रूम शेअर करतात अर्थात भाड्याने घर घेऊन मित्रांसोबत राहतात. जर तुम्ही या प्रकारे राहत असाल तर तुमच्या लग्नात येणार्‍या अडचणींना दूर करण्यासाठी आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळवण्यासाठी आपला बेड दाराजवळ लावायला पाहिजे.  
 
विवाह इच्छुक लोकांना या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे. ज्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे.  
 
विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिण दिशेकडे ठेवायला पाहिजे.   
 
मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जेथे एकापेक्षा जास्त दार असतील.  
 
वास्तू विज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी, हलका पिवळा, पांढरा रंग करवायला पाहिजे.   
 
विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण-पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे.  

सर्व पहा

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Deep Amavasya Wishes Images: दीप अमावस्येनिमित्त पाठवा हे सुंदर मेसेज आणि डिजिटल शुभेच्छा!

गटारी की दीप अमावस्या? जाणून घ्या या दिवसाचे पौराणिक महत्त्व आणि शास्त्र काय सांगते...

दीप अमावस्येला घरातील कोणते ५ दिवे नक्की लावावेत? मानला जातो मोठा शुभ योग!

अविवाहितांनी श्रावण सोमवारचे व्रत का करावे?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments