Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तु दोष असल्यामुळे होते चोरी, हे उपाय अमलात आणा आणि भीती पळवा

Updated: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (10:30 IST)
 
या दिशेत ठेवू नये आवश्यक वस्तू
वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानात किमती वस्तू जसे दागिने, महत्त्वाचे कागदपत्रे, पैसे हे वायव्य अर्थात उत्तर-पश्चिम दिशेमध्ये ठेवू नये. या दिशेत ठेवण्याने चोरी होण्याची शंका राहते.
 
या दिशेला फेका दुकानाचा कचरा 
दुकान साफ करताना त्याचा कचरा कधीही रस्त्यावर फेकू नये किंवा दुसऱ्याच्या दुकानासमोर टाकू नये. असे केल्याने प्रगती थांबते. दुकानातील कचरा नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवला पाहिजे. या दिशेला कचरापेटी ठेवणे योग्य ठरेल. असे करणे शक्य नसल्यास महापालिकेच्या कचराकुंडीत कचरा टाकून यावा. 
 
घर किंवा दुकानात येथे पैसे ठेवू नये
घर किंवा दुकानात जिथे आपण पैसे ठेवत असाल तिथे पाणी किंवा पाण्याची संबंधित कोणतीही वस्तू ठेवू नये. असे केल्याने पैसा पाण्यासारखा वाहून जातो. त्याला स्थिर ठेवण्यासाठी जवळ कोणती पाण्याची वस्तू नसावी. तसेच घर किंवा दुकानातला मेन गेट इतरांपेक्षा मोठा असला पाहिजे. 
 
आपल्या येथे असे दरवाजे तर नाही 
वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरात किंवा दुकानात एकाच रेषेत तीन दरवाजे असतील तर याने वास्तुदोष निर्माण होतो आणि चोरीची आशंका बनते. आपल्या इथे असे दरवाजे असतील तर त्यावर लाल धाग्यामध्ये बांधलेला क्रिस्टल लटकवावा. याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
 
येथे ठेवा पैसा 
दक्षिण-पश्चिम दिशेला पैसा ठेवण्याने चोरीची भीती कमी होते पण तिजोरीजवळ खिडकी किंवा दार नसावे. 

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Kamika Ekadashi:कामिका एकादशी महत्व आणि व्रत कथा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments